त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात ब्रह्मगिरीपासून २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्ष किल्ल्यावर आपल्या परिवारासह दुर्गभ्रमंती करायला आलेल्या महिला पर्यटकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...
उत्तर भारतात होणारी बर्फवृष्टी आणि दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरातील निवार चक्रीवादळाचा परिणाम तालुक्यातील हवामानावर झाला असून, शहर परिसरासह तालुक्यात ढगाळ वातावरणाबरोबरच थंडगार वारे वाहत असून, थंडीत एकदम वाढ झाल्याने अभोणकर गारठले. ...
पेठ तालुक्यातील कोपूर्ली खु. येथील अल्पवयीन मुलीस तिरडे येथील संशयित दत्तू खैर याने ओळखीचा फायदा घेऊन प्रारंभी राहते घरातून फूस लावून पळवून नेले व अत्याचार करून जिवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाच्या रथ मिरवणुकीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पालखी मंदिरातून बाहेर देवस्थान वाद्यवृंदात बँडच्या तालात स्थानिकांच्या जयघोषात बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्र्यंबक राजाची मूर्ती रथामध्ये औपचा ...
मनमाड येथून जवळच असलेल्या अनकवाडे येथील शेतकरी शिवाजी जाधव यांच्या शेतातील मका काढल्यावर ८ ट्रॉली चारा काढून ठेवला होता. त्याला अचानकपणे आग लागली आणि संपूर्ण चारा जळून खाक झाला. ...
दिवाळी सण संपल्यानंतर सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले असून, कळवण शहरातील सावरकर चौकात महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...