शिक्षण, संशोधनाने अंधार दूर होऊन समाज प्रकाशमान होतो. संशोधन समाजोपयीगी, दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणारे हवे. तसेच नवीन पिढीत संशोधनाचे संस्कार रुजविणे त्यांची संशोधन वृत्ती वाढविणे आपले कर्तव्य आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही अभ्यासूवृत्ती जोपासत संशोध ...
महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात जनजागरण अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि.१९) पदयात्रा काढली. या पदयात्रेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत कॉंग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलमध्ये पन्नास ...
शहरासह जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा धोक्याची घंटा वाजत असून, रुग्णसंख्या पाचशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागातील २६३ रुग्णांचा सम ...
अपूर्ण माहिती व अकार्यक्षम प्रशासन यातल्या अनेक नकारात्मक बाबींनी येथील आढावा बैठक चर्चेचा विषय ठरली. ढिसाळ व्यवस्थेने त्यात भर पडल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान ...
त्रिपुरी पौर्णिमा आणि कार्तिक महोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त गुरुवारी शहरातील काळाराम मंदिरासह सर्व मंदिरे आणि गोदाकाठ दीपोत्सवाने झळाळून निघाला होता. हजारो नाशिककरांनी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त भक्तिभावाने पारंपरिक पाेषाख परिधान करून गोदाकाठी दीप प्रज्व ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशातील स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानींचा वारंवार अपमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणाैत हिच्या निषेधार्थ शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. ...
नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन हे सारस्वतांचे स्नेहमिलन असून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनेच करायचे आहे. संमेलनाचे आदरातिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून प्राजक्त प्रभा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने संमेलनाच्या गाडीला ‘स्टार्टर’ म ...