सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना डावलून १३ ठेकेदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम देण्यात आले हाेते. त्यातील वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदारांना घाईघाईने बिले देण्याचे घाटत असतानाच पंचवटीत गुंज ...
कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्य ...
मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर ट्रक आणि तवेरा यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील एक महिला ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. बुधवारी (दि.२३) रात्री हा अपघात झाला. यात शहनाज अकील शेख ही महिला जागीच ठार झाली. ...
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ठिय्या ...
मासिक पासधारकांना अनारक्षित रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यात येणार असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिले आहे. मात्र आरक्षित रेल्वे प्रवासी गार्डनमध्ये सर्वसामान्यांचा प्रवास कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून आहे. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि. २३) एकूण अवघे ३० रुग्ण नव्याने बाधित आढळून आले असून, ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा बळी गेल्याने आतापर्यंतची बळींची संख्या ८८९० वर पोहोचली आहे. ...