घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानात नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो १९७६ म्हणजेच आणीबाणीदरम्यानच्या काळात. या घटनादुरुस्तीच्या काळात देशात आणीबाणी असल्याने विरोधातील अनेक पक्षांचे खा ...
व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच ...
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे रविवारी (दि. १०) गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहावरून मुंबईच्या दिशेने प्रयाण झाले. ...
जीपॅट २०२२ या परीक्षेच्या नाशिकरोड येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषि स्कूल कॅम्पसमधील ग्लोबल सोल्युशन परीक्षा केंद्रावर शनिवारी (दि. ९) ऐनवेळी सुमारे पन्नासहून जास्त विद्यार्थ्यांना संगणकच उपलब्ध होऊ न शकल्याने झाल्याने या परीक्षेत गोंधळ उडाल्याने विद ...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शनिवारी (दि.९) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही नाशकात दाखल होणार आहेत. ...
आदिवासी विकास विभागाकडून लाखो रुपयांचे अनुदान मिळूनही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोयी -सुविधा मिळत नसल्याने सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह पालकांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी थ ...