धारगाव शिवारात वैतरणा धरणाच्या जवळ अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला आहे. राजाराम खातळे यांच्या शेताच्या परिसरात मृतदेह असल्याची माहिती मिळताच घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासकार्याला सुरुव ...
मनमाड शहरातील विवेकानंद नगर क्र. २ मध्ये मद्याच्या नशेत भावाने बहिणीला शिवीगाळ केल्यामुळे आलेल्या रागातून बहिणीने भावाला चाकूचा धाक दाखविला. मात्र, त्यात चुकून भावाच्या शरीराला धारदार चाकू लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे संदीप ऊर्फ ब ...
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्यावतीने दत्त मंदिर रोड मनपा शाळा १२५ च्या मैदानावर १ ते १० मे दरम्यान सायंकाळी सात वाजता वसंत व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिल ...
‘एखाद्या ठिकाणी वातावरण तंग असेल तर पोलीस सत्ताधारी किंवा विरोधकांना तिथे जाण्यापासून रोखतात. त्यामुळे बहुतांशवेळा नेतेदेखील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने निर्णय घेतात. मात्र, अमरावतीच्या आमदार-खासदारांनाही पोलिसांनी त्याप्रमाणे सांगितले होते. तरीदेखील ...
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार सत्तेत राहायला नको, हा विरोधकांचा प्रयत्न असून त्यासाठी ज्या क्लृप्त्या करायच्या त्या सर्व वापरल्या जात आहेत. राणा दाम्पत्याच्या कृतीमागे नक्कीच कुणाचा तरी हात असून त्याशिवाय ते असे धाडस करू शकत नसल्याच ...
राज्यातील काही भागांमध्ये शनिवारी अवकाळी गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत असल्याचे वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. ...
रविवारी दाट लग्नतिथी असल्यामुळे औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. ...
आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र शासन तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले व महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे रविवारी प ...