जीवनात कधीही स्वाक्षरी मागू नका तर स्वतःच्या कर्तृत्वाने इतके मोठे व्हा की,तुमची स्वाक्षरी लोकांनी मागितली पाहिजे,असे प्रतिपादन भारताचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांनी अशोका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद दरम्यान सांगितले. ...
महापालिकेप्रमाणेच वाढीव लोकसंख्येचा आधार घेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर शासन राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत ८४ सदस्यांना ...
सहकारात असलेल्या चांगल्या गोष्टींचा फायदा घेऊन सहकारी बँकांनी आपली विश्वासार्हता निर्माण करून ग्राहकांपर्यंत पाेहोचून आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, अद्यापही १८ कोटी लोकसंख्या अशी आहे ज्यांच्यापर्यंत कोणत्याही वित्तीय संस्था पोहोचलेल्या नाहीत अशा लोकां ...
बागलाण तालुक्यातील महड गावातील शेतकरी बाळू शिवबा सोनवणे यांच्या कुटुंबातील तीन जणांचा दोन दिवसांमध्ये अचानक मृत्यू झाला आहे. या मृत्यूंच्या कारणाबाबत आरोग्य विभागालाही कल्पना आली नसल्याने यामागील गूढ वाढले आहे. या कुटुंबातील आणखी एकावर नाशिकमध्ये उपच ...
करंजवण येथील साई संदीप मोरे (१६) हा युवक शुक्रवारी करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो खोल पाण्यात गेल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीस तासाने बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे. ...
चांदवड तालुक्यातील पिंपळणारे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्याकडून पाच वर्षांपूर्वी द्राक्षमाल घेत फसवणूक केलेल्या खेडगाव येथील व्यापारी तुषार भास्कर दवंगे यास सुमारे १७ लाख ९१ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चांदवड न्यायालयाचे प्रथम न्याय ...
चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारात खंडोबा मंदिराजवळील रहिवासी व इयत्ता दहावीत शिकणारा शुभम राजाराम वाकचौरे (१७) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातलगांनी शुभमच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करीत जोपर्यं ...