मालेगाव : शहरातील आयेशानगर भागात असलेल्या बिस्मिल्लानगरात राहणाऱ्या शेख शहजाद शेख असलम (१६) या तरुणाचा गिरणा बंधाऱ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. किल्ला पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
मनमाड ते अंकईदरम्यान रेल्वेमार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदीग्राम, राज्यराणी, आदी गाड्या २५ ते २८ जूनदरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अग्निपथ योजनेला विरोध सुरू असल्यामुळे बिहारहून येणारी पाटल ...
पावसाची प्रतीक्षा असलेल्या जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सुमारास काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस झाला तर सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अवघ्या अर्धा-पाऊण तास झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. ...
Double Murder : वादातून मंगळवारी सकाळी रामदास आनाजी सुडके (६०) व सरुबाई रामदास घोडके (६५) या आई वडिलांचा डोक्यात काठी घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी (दि. २०) दहा वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. ...
मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस गाडी आटगावजवळ सुमारे सव्वा तास अडकून पडल्याने रात्री साडेनऊ वाजता नाशिकरोडला पोहोचणारी गाडी रात्री अकरा वाजता नाशिकरोड स्थानकावर पोहोचली. आटगावजवळ मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने पंचवटी एक्सप्रेससह अन्य गाड्यांनाही विल ...
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे. रेल रोको केला जात आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होऊन बिहारला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात ...