कांदा निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण नसल्याने अनेक परकीय बाजारपेठा भारतावर गमावण्याची वेळ आली आहे. बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कांदा आयात बंदी केल्याने भारताला याचा मोठा फटका बसला होता. मात्र, आता बांगलादेश सरकारने कांदा आयात बंदी उठविण् ...
राज्यातील नाट्यमय घडामेाडींनंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वतीने बुधवारी रात्री नाशिकमध्येही पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, नव्या सरकारमध्ये नाशिकमध्ये आता कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगल ...
Bribe News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. ...
मनमाड-नांदेडदरम्यान सुरू असलेल्या डबललाईन मार्गासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे पाच दिवसांनंतर पंचवटी एक्स्प्रेस बुधवार (दि.२९) पासून पुन्हा ट्रॅकवर येणार आहे. ...
जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवसात ८२ काेरोनाबाधित आढळले आहेेत. त्यात महापालिका क्षेत्रात ५९ रुग्ण आढळले असले, तरी मुळातच ही संख्या पोर्टलच्या घेाळामुळे वाढली आहे. शनिवारी (दि.२५) केंद्र शासनाचे पोर्टल बंद असल्याने त्या दिवशीच्या रुग्णांची माहिती मंगळवार ...
जातेगाव येथील खारी नदी पार करीत असताना महिला शेतमजूर व दोन मुली वाहून गेल्या होत्या. त्यातील दोन मृतदेह सापडले होते, तर एका मुलीचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांतून अखेर पूजा सोनवणे हिचा ...
राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेशाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे देखील ...