नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील धुळवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई विष्णू आव्हाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीवर आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या गटाची सत्ता आहे. निवडणूक निर्णय अ ...
पेठ : कापुर्णे गावातील शाळेच्या मुलांसाठी आपुलकी सामाजिक बहुद्देशीय ग्रुपच्या वतीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून चिमुकल्यांची तहान भागवली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापुर्णे शाळेला एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली. ...
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सरसेनापती, येवला शहराचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित राष्ट्रीय स्मारक अडगळीच्या जागेत व्हायला नको. पालिकेने त्या जागेबाबत करण्यात आलेला ठराव बदलण्यात यावा आणि सुयोग्य जागी व्हावे, अशा मागणीचे निवेदन येवला ...
येवला : तालुक्यातील बोकटे येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार महाजन यांच्या आदेशानंतर य ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्चअखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांची वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कु ...
देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन तीन वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचाºयांपैकी बहुतांश कर्मचाºयांंचे समावेशन न केल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी गुरु ...
सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो क ...
समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे. ...