मानोरी : गेल्या पंधरा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदला मुळे शेतकरी आधीच पुरता त्रस्त झाला असून हवामानात खात्याने या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचे समजताच अजून शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. ...
कळवण- उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘फ्युनिक्युलर ट्रॉलीचा लोकार्पण सोहळयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘तारीख पे तारीख’ दिल ...
औंदाणे- बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्यात सध्या टोमॅटोला घरातुन पैसे टाकुनही केवळ तीन ते चार रूपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. ...
कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतक-यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...
रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भरीव निधीतून येवला मतदार संघातील रस्त्यांचा मेकओव्हर होणार आहे तसेच नागरिकांना दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार ...
विधीमंडळात आमदारजयंत जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता, ते म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणा-या भारतीय प्रशाकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील अधिका-यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरु केलेली आहे. केंद् ...