नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये शनिवारी (दि. ३१) हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमान पालखी, हनुमान जन्मोत्सव, पूजा, अभिषेक, महाप्रसाद वाटप आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. ...
येवला : तालुक्यातील पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु झाली असून महिला पाण्यासाठी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.येवला तालुक्यातील सायगाव महादेववाडी येथील आदिवासी महिलांनी पिण्याचे पाणीसाठी तहसील कार्यालवर हंडा मोर्चा काढला. ...
कळवण- साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर शुक्रवारी रात्री कीर्ती ध्वज फडकावित चैत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. किर्तीध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी पाटील यांनी गडावरील शिखरावर ध्वज लावला. चैत्रोत्सव काळात तब्बल ...
शहरातून जाणा-या मुंबई-आग्रा महामार्गामुळे नाशिक शहरातील मूळ वाहतुकीला कोणताही धक्का न पोहचता ती सुरूळीत राहण्यासाठी प्रकाश पेट्रोलपंप ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत राज्यातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येवून धुळ्याकडू ...
तलाक हा वैवाहिक स्वरुपाची बाब असून ती दिवाणी स्वरुपाची आहे. जर सर्व धर्मीयांमध्ये तलाक (घटस्फोट) दिल्यास शिक्षेची तरतूद नाही, मग नव्या विधेयकानुसार मुस्लीम धर्मीयांना तलाक घटस्फोटाबाबत शिक्षेची तरतूद कशासाठी? असा प्रश्नही शरियत बचाव समितीने प्रसिध्दी ...
सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल ...