जसा भाव आहे, तशी भगवंताची मूर्ती बनते. ज्याप्रकारे माता-पित्याच्या जवळ जाण्यासाठी तयारी करण्याची गरज नसते, तसेच भगवंताच्या जवळ जाताना कोणत्याही प्रकारची तयारी करण्याची गरज नसते. माता-पिता हेच आपले भगवान आहेत, असे विचार विजय कौशल महाराज यांनी व्यक्त क ...
महात्मा जोतिराव फुले यांनी क्षुद्रातीक्षुद्र वर्गात शिक्षणाचा प्रसार करून तत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेच्या दरीत लोटला गेलेल्या समाजाला बाहेर काढून शिक्षित केले. परंतु, आजही समाजातील काही घटक पूजा, जप, अनुष्ठानमध्ये गुरफटलेला आहे. या समाज घटकांनी मह ...
भविष्यात शिक्षण हेच एक साधन आहे की तेच आपल्याला शिक्षित करू शकते, हे लक्षात घेऊन महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आता जातीच्या नात्यापेक्षा शिक्षणाचे नाते महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन व्याख्याते प्रकाश समशेर यांनी केले. ...
नाशिक जिल्ह्यातील २४ वाळू ठिय्यांपैकी जेमतेत सहा ठिय्यांचा आजवर लिलाव झाला असून, लिलावातील ठिय्यांमधून वाळू उपसा करण्यास सुरुवात करण्यापूर्वीच न्यायालयाने वाळू उपसा करणाऱ्या ठिय्यांचे मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्याने मुदतीत ठिय्यांमधून वाळू ...
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीसमधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ ...
देवळाली कॅम्प : छावणी परिषद नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत उर्दु शाळा इमारत हस्तांतर व आगामी तीन वर्षाकरीता कचरा संकलनासाठी हायड्रोलिक गाड्यांचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत सर्व रहिवाशांपर्यंत पहिले पाणी पोहचवा मगच दरवाढीचा विचार करा अशी भ ...
घोटी : घोटी बाजार समितीत विक्र ीसाठी येणाºया टमाट्याला ५० किलो पैसे इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या बाजारात टमाट्याची पंचवीस किलोचे कॅरेट अवघ्या दहा ते पंधरा रुपयाला मागत असल्याने शेतकरी हा माल घरी न नेता रस्त ...
सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस ...