नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील कार्यरत व्यापा-यांनी शेतक-यांचे सुमारे २९ कोटी रूपये थकविले असून, त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी या बाजार समित्यांना संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे बाजार ...
नाशिक : द्वारका परिसरातील जुगार अड्डयावर भद्रकाली पोलिसानी छापा टाकला़ या छाप्यामध्ये जुगार खेळणाऱ्या सात जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्या ...
पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चार दिवसांत वर्षानुवर्षे मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यात सुमारे २५० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविली आहेत. शहराच्या अन्य भागात ही मोहीम कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही. अचानकपणे मोहिमेचे नियो ...
कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. ...
प्रत्येक राशीच्या माणसाचा स्वभाव, गुण-अवगुण याची विविध उदाहरणाद्वारे माहिती देत मंगेश पंचाक्षरी यांनी उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले. दत्तमंदिरोड शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘र ...
एखाद्या व्यक्तीने खूप संपत्ती मिळविली म्हणजे तो सुखी झाला, असे मुळीच नाही. पैसा हे सुख-समाधानाचे साधन अजिबात नाही. त्यामुळे पैसा आला की सुख मिळेल असा गैरसमज समाजाने दूर करायला हवा, असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले. ...
कर्म हे जीवनाचे अविभाज्य जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कर्म हे अटळ आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती, संकटे, दु:ख, आघात झाले तरी कोणीही कर्माचा त्याग करू नये, असे प्रतिपादन पुण्याच्या श्रुतीसागर आश्रमाचे आचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. ...