सायखेडा : निफाड-सिन्नर सरहद्दीवरील पिंपळगाव निपाणी,तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी या सहा गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्य चांगला होवुन देखील मार्च महिन्यापासून विहीरींनी तळ गाठला आहे, पिण्याच्या पाण्याचा प ...
शासनाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या कल्याणाकरिता स्वतंत्र विजाभज, इमाव व विमाप्र मागास व विशेष मागास प्रवर्ग या मंत्रालयीन विभागाची स्थापना केलेली आहे. मात्र अर्थसंकल्पात या विभागाकरिता तुटपुंजी तरतूद केलेली आहे. त्यामुळे राज्यातील विजाभज, इम ...
एप्रिल महिन्यात निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्यावतीकरणाची विशेष मोहिम हाती घेवून मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो गोळा करण्याचे ठरविले होते. जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक मतदारांचे छायाचित्रे गोळा करण्याचे काम बीएलओंवर सोपविण्यात आल ...
भाजपा सरकारने महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. पण मात्र नंतर महागाई कडे दुर्लक्ष केले. सर्व क्षेत्रात महागाईच्या खाईत जनता होरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक इंधन दरवाढीचा फटका बसत ...
पेठ/रामदास शिंदे - मृत्यूनंतर विविध कर्मकांड व दुखवटा म्हणून कपडे देणे ही प्रथा आहे.पण ही परंपरा मोडीत काढून कपड्यांऐवजी पुस्तके द्या,असे आवाहन सोशल मिडियावरून केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसादही मिळाला अन् गरीब विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म ...