ओझर विमानतळावरून गेल्या काही दिवसांपासून हवाईमार्गे जिवंत शेळ्या व मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली असून, अशी निर्यात करताना जनावरांची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आजारी व निकृष्ट दर्जाच्या शेळ्या-मेंढ्या पाठविल्या जात आहेत. ...
जागतिकीकरणाच्या ओघात शहर व खेड्यांमधील विकासाचा समतोल साधण्यात देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटूनही यश आले नसल्याने ग्रामीण भाग व शहरी भागात मोठी दरी निर्माण झाली आहे. ...
पावसाच्या सरींनंतर वातावरणात आलेला गारवा, नाशिककर कलाकार महिलांकडून सादर होत असलेले सहजसुंदर नाटक, त्याला तितक्याच दमदारपणे मिळत असलेली संगीतसाथ, नाटकाच्या संवाद, अभिनय आदींमधून व्यक्त होत असलेले भाव यामुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. ...
नाशिक : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांचे वितरण पुणे येथील मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदमजी हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी सुनीत पोतनीस लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘बखर संस्थानांची’ या पुस्तकास संदर्भग् ...
देवस्थानाचे हित लक्षात घेवून जनहित याचिका दाखल केली असली तरी, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या खात्याच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रश्न सुटू शकले नसल्याने जनहित याचिकेने काय साध्य होणार असा प्रश्नही उपस ...
नांदगांव : अनैसिर्गक पाणी टंचाई निर्माण होवून नांदगांव शहर व ग्रामीण भागाला अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे पाणी टंचाई व प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी येथे रास्ता ...
अजमेर, राजस्थान आदी राज्यांतील स्वस्त दरातील शेळ्या-मेंढ्या खरेदी करून त्या तेथून ट्रकमध्ये कोंबून नाशिकच्या ओझर विमानतळावर आणल्या जातात. या सर्व शेळ्या-मेंढ्या ट्रकमधून आणत असताना वातावरणातील बदल तसेच आजारी बक-यांच्या संसर्गामुळे ब-याचशा शेळ्या-मेंढ ...
लोहोणेर : - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत लोहोणेर येथील युवक सुशील राजेंद्र सोनवणे याने यश मिळवले आहे . ...