मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या जलवाहिनीला नवले कॉलनी रस्त्याच्या खाली गळती लागल्याने मुद्रणालयाच्या पडिक जागेत डबके साचून दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे रहिवाशांना त्वचेच्या आजाराची लागण होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये ...
पुणे येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना क्र ांतिकार्याचे महत्त्व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी पटवून दिले आणि शेकडो तरूण या क्रांतिकार्यासाठी तयार केले, असे प्रतिपादन डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले. ...
जिल्हा व तालुका न्यायालयात येत्या शनिवारी (दि़८) राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, यामध्ये ६६ हजार ४०० प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़ एम़ बुक्के यांनी दिली़ ...
कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भा ...
यंदाचे वर्ष ज्येष्ठ गीतकार सुधीर फडके, प्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे, कवी व गीतकार ग. दि. माडगुळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असल्याने या निमित्ताने संस्कृती वैभवतर्फे तीन दिवसीय त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिवेणी ...
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काठोकाठ भरलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदा निम्माच जलसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाडा व नगर जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची परिस्थिती उद्भवली असून, ५५ टक्के जल ...
मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना द ...
नाशिक : विद्यापीठीय युवक महोत्सवात सादर होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक होऊन त्यांना कलाक्षेत्राची दरवाजे खुले व्हावे यासाठी ... ...