मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (21 जानेवारी) कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ...
दळवट येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत दहावीत शिकत असलेल्या चेतन संजय पवार (१६) रा. लिंगामा, ता. कळवण हा विद्यार्थी सकाळी डोक्यावर पडल्यानंतर काही वेळाने त्यास उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला दळवट प्राथमिक आरोग्यकेंद्रात औषधोपच ...
पळसे गावातील मळे परिसरात बिबट्या नर-मादीचा संचार असल्याची आणि अनेकांना दोन बिबट्यांचे दर्शन घडल्याची चर्चा होत असतानाच उसाच्या शेतात मजुरांना बिबट्याचे पाच बछडे आढळले आहेत. ...
जय शिवाजी, जय भवानी, संभाजी महाराजांचा विजय असो, नरवीर तानाजी की जय अशा घोषणांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कवड्यांच्या माळांची शोभायात्रा काढण्यात आली. ...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देशाला ‘पंचक’पासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखविली होती; मात्र सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मनात ‘पंचक’चे उफाळून आलेले प्रेम अनाकलनीय असल्याचा टोला भाजपाचे राष्टय ...
कलावतांच्या कलागुणांना संपन्न करण्याबरोबरच रंगदेवतेची सेवा मनात रुजविण्यात एकांकिका स्पर्धांची भूमिका महत्त्वाची असून, अशाप्रकारच्या एकांकिकांना स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी क ...