प्रत्येक कलेचा आस्वाद घ्यायचा ठरवले तर आयुष्य कमी पडेल असा विविधतेने नटलेला आपला भारत देश आहे. धकाधकीच्या व ट्रेसफुल आयुष्यात ऋतुरंग उत्सवासारखे कार्यक्रमात सहभागी झाले तर माणूस तणावमुक्त होईल, असे प्रतिपादन ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे या ...
ग्रीन अॅपल कॉर्पोरेशन नावाची कंपनी स्थापन करून दोघा भामट्यांनी मागील वर्षी आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत एका महिलेला दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून तब्बल साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी दोघा संशय ...
संगीत नाटकांची परंपरा पुढे नेण्याचे प्रयत्न पुणे-मुंबईत होत असतानाच सांस्कृतिक राजधानी आणि कुसुमाग्रज-कानेटकरांची कर्मभूमी असलेले नाशिकही त्यात मागे कसे राहील? व्यावसायिक रंगभूमीवर नाशिकच्याच प्राजक्त देशमुख यांची कलाकृती असलेले ‘संगीत देवबाभळी’ धूम ...
बिबट्याचा मुक्तसंचार डावा कालवा परिसरात वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. डाव्या कालव्यावरच नव्हे तर बिबट्याने थेट जुना गंगापूर नाका, रामवाडी, कोशिरे मळा या भागात नागरिकांना दर्शन दिले. ...
गोव्यात फे ब्रुवारी महिन्यात होणाऱ्या प्राथमिक शिक्षकसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकारने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुटी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. ...
पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...
ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी (दि.२६) पंचायत प्रांगणात पार पडली. सदर ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात येऊन विविध उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली ...
शहरात नागरीकांकडून बेशिस्तपणे वाहन पार्कींग केली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. रविवारी (दि २७) सायंकाळी सहा वाजे पासून वाहतुक कोंडी झाल्याने पिंपळगाव शहर पूर्ण पणे लॉक झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. ...