महानगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित केलेली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे, परंतु यातील बहुतांश उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. ...
आध्यात्मिक कार्य करताना कोणत्याही परिस्थितीत पैसा येता कामा नये, असा सल्ला आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळाला असल्याचे सांगताना अध्यात्माचा विचार पुढे नेताना जीवनात अध्यात्म आणि पैसा यांची कधीही सांगड घालू नये, असे प्रतिपादन शास्त्रशुद्ध भक्तिमार्गाचे ...
सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या ७३३व्या पुण्यतिथीनिमित्त जेलरोड व रेजिमेंटल प्लाझा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
आदिवासींच्या जमिनी कार्पोरेटच्या घशात घालण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत, त्यामुळे सुप्रीम कोर्टात सरकारने बाजू मांडली नाही. किसान सभेने केला थेट आरोप ...
प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून हरिद्वारकडे परतत असताना कानपूरजवळील उन्नाव-देवखरी गावाजवळ झालेल्या अपघातात हरिद्वार येथील जगन्नाथधामचे प्रमुख आणि रामावत संप्रदायाचे अध्वर्यू जगद्गुरु रामानंदाचार्य महंत हंसदेवाचार्यजी महाराज यांचे शुक्रवारी (दि. २२) सका ...
ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण झाले असून, गावोगावी खाते उघडण्याचे काम पेपरलेस होऊ लागले आहे. विविध शासकीय योजनांच्या अनुदानासाठी राष्टयीकृत बॅँकेचा खाते क्रमांक लागतो. ...
भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते. ...