शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या लव्हली महिला मंडळाचा ‘लव्हली हायटेक ग्रुप’ अज्ञात विकृत हॅकर्सकडून हॅक करण्यात आला असून, या ग्रुपच्या महिलांना मंगळवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर अश्लील पोस्ट सुरू झाल्याने ग्रुपमध ...
केंद्र सरकारने सुधारित वन- कायदा करण्याचे ठरविले असून, त्यासाठी भारतीय वन कायदा (सुधारणा) २0१९ हे विधेयक जाहीर केले आहे. या विधेयकामुळे आदिवासी व पारंपरिक वननिवासी यांच्या वनहक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत सदर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श् ...
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पावसाळ्याच्या प्रारंभी काजव्यांची चमचम बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची झुंबड उडते. रात्रीच्या वेळी अभयारण्यात लोटणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाकडून पुढील वर्षापासून काजव ...
सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनक ...
इगतपुरी तालुक्यातील घोटीनंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडीवºहे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य व सरपंच अशा १८ जागांकरिता चुरस निर्माण झाली असून, पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सदस्यपदाची एक जागा बि ...
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी करंजवण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आज मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उद्या, बुधवारी (दि ...