नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत. ...
घोटी : ग्रामपंचायत निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पडतो. निवडून आल्यानंतर मात्र दिलेल्या शब्दांचे पालन कोणी करीत नाही. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी शब्दाला जागण्यासाठी थेट रायगड किल्ल्यावर युवका ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी तीन दिवसाच्या संपानंतर राज्य शासनाने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करून,राज्यातील कर्मचारी यांना दिलासा दिला, मात्र वेतन आयोगातील त्रूटीमुळे कर्मचाºयांना पूर्ण लाभ मिळू शकलेला नसून सातव्या वेतन आयोग ...
या घटनेत जलकुंभाच्या मलब्याखाली दाबले जाऊन एक महिला एक पुरुष कामगार ठार झाले. घटनेची माहिती मिळताच सातपुर अग्निशमन उपकेंद्राचा बंब जवानांसह अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. या दुर्घटनेत मृतांची संख्या चार झाली ...
राष्ट्राची प्रगती ही युवा पिढीची जबाबदारी असून, आजची युवा पिढी ही आपल्या राष्ट्राची आधारवड आहे. त्यामुळे त्यांनी समाजातील चांगले बघून त्याचे अनुकरण करावे आणि वाईट प्रवृत्तींपासून दूर राहून अशा प्रवृत्ती नष्ट करण्याची गरज ...
सेवाक्षेत्रात प्रगतीसाठी भारतासमोर मोठ्या संधी उपलब्ध असून, आरोग्य आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात सर्वाधिक पर्याय खुले आहे. मात्र, भारतीय तंत्रज्ञान क्रयशक्तीअभावी एका चौकटीत अडकले आहे. ...