पावसाचे अगोदरच झालेले उशिरा आगमन व त्यातच लष्करी अळीने घातलेला घाला पाहता, खरिपात शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे मक्याचे पीक धोक्यात आले असून, खुद्द कृषी खात्यानेच शेतकऱ्यांना यापुढे मक्याचे पीक न घेण्याचे व घेतलेल्या पिकावर लष्करी अळीचा प् ...
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस होत असून, जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ होत आहे. त्र्यंबक आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक असून, गुरुवारीदेखील या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ...
राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा होत असून, यापूर्वीच पिंगळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, आपण चौकशीसाठी न ...
युगे अठ्ठावीस विटेवरती उभा राहून भक्तांची, लेकरांची वाट पाहणाऱ्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी मानवाचे मन व्याकूळ होते. हे मन जणू काही भक्तिप्रेमाच्या उत्कटतेतून परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी अधीर झालेले असते, आसुसलेले असते. हे आसुसलेपण वारीत पहायला मिळते ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात ज्ञानमंडळ स्थापन करण्यासाठी परिचर्या विषयासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले. ...
देवळा तालुक्यातील कापशी या आदर्श गावाला शासनाच्या जलशक्ती अभियान समितीने भेट देऊन येथील पाझर तलावातून लोकसहभागातून जवळपास १८ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे पाहून नोडल अधिकारी जयंत खोब्रागडे यांनी समाधान व्यक्त केले. जलशक्ती समितीने देवळा तालुक् ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या भात खोचणी व भात आवणीची कामे सुरू झाली असून, ज्यांची भाताची रोपे खणणी जोगी झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या कामाला वेग आला आहे. ...
सटाणा ताहाराबाद रस्त्यावरील ढोलबारे गावाजवळ बॅण्ड पथकाच्या चालत्या गाडीला अचानक आग लागल्याने गाडी व वाद्ये तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. गाडीत बसलेल्या बॅण्ड पथकातील कलाकारांनी गाडी थांबताच गाडीतून वेळीच उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. ...