शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. ...
आषाढ महिन्याला सुरुवात झाली असली तरी गणेशभक्तांना वेध लागलेय ते गणेशोत्सवाचे! अवघ्या महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी गणरायाची ना ना रूपे साकारण्यास प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे महापालिकेच्या वतीनेही तयारी सुरू झाली ...
आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमा ...
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.१३) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरात १४ हजार ७५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये १२ हजार ४२७ दावे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वत ...
वर्तमानात मानवतेचं आणि महापुरु षांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या ‘भीमक्रांतीचे पडघम’ यासारख्या काव्यसंग्रहामुळे मानवतेचे मूल्यात्मक जागरण घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य होणार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे या ...
दिवाना हुवा बादल..., तेरा मेरा प्यार अमर..., देखा मैने देखा एक सपना..., हमने सनम को खत लिखा..., एक प्यार का नगमा हैं... अशा एकापेक्षा एक सरस गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधील लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीतांच्या गायनाने नाशिककरांची संध्या ...
सॉफ्टवेअर अभियंता होऊन जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी परतणाऱ्या नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी लाटे या दाम्पत्याने सोशल नेटवर्किंगमध्ये पाऊल टाकले आहे. ८०पेक्षा अधिक ग्राहक फ्रेन्डली अॅप्लिकेशनला एकाच ‘डीग मी अप’ ...