नाशिक जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्टÑीय लोकअदालत शनिवारी (दि.१४) भरविण्यात आली. या अदालतीमध्ये प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व अशा एकूण ३ हजार ३५५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...
एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच वास्तुशास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या संकल्पनेतून आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालयातच काल्पनिक शहर उभे करीत जिवंतपट साकारताना शहरात घडणाऱ्या विविध गोष्टींना नागरिकच ...
श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला. ...
गेल्या महिन्यात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १९८३ च्या पोलीस अधिकारी बॅचमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ...
अपघातापासून ते वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जर उत्तम दर्जाचा प्रथमोपचार मिळाला तर संभाव्य मृत्युंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू टाळता येतात. यासाठी आपल्यातील प्रत्येकाने प्रथमोपचाराचे किमान प्रशिक्षण घेतले पाहिजे. अगदी गृहिणींनीदेखील असे ज्ञान घेतल्यास घराती ...
साहित्य सरिता मंचचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्योती गजभिये होत्या. ...
निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० क ...