कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दर ...
उमेदवारांचे प्रचार आता सर्व मार्गांनी मतदारांच्या कानी पडत आहेत. त्यातही मुख्य रस्ते, गल्ल्या आणि चौकाचौकात उभे राहून आणि फिरणाऱ्या प्रचारवाहनांवरून जी प्रचारगीते चालवली जात आहेत, त्या गीतांनी नागरिकांचे पुरेपूर मनोरंजन होत असून, तरुणाईकडून तर या गीत ...
दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर ‘अच्छे दिन’सारखा हा प्रश्न भाजपची डोकेदुखी ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असताना अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवें ...
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले असून, त्यानुसार दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे, तर बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होईल. ...
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर येथील यमाई मातेच्या दर्शनासाठी कोजागरी पौर्णिमेला लाखो भाविक येत असतात. येवला येथील जय यमाई भक्त परिवारानेकनेरसर येथे सदिच्छा भेट दिली. ...
केंद्र सरकारने यंदाही शेतकऱ्यांचे उडीद, मूग व सोयाबीन ही पिके हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यात नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र नोंदणी सुरू होऊनही शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्याने मार्केट फेडरेशनने पुन्हा म ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त असलेल्या निºहाळे-फत्तेपूर परिसरातील सर्वच बंधारे यावर्षी भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदा रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुष्काळी भागात गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच रब्बीची पिके येणार आहेत. ...