१९९६ ते ९९ या तीन वर्षांच्या काळात विधीमंडळात युती सरकारचे अनेक पातळीवर वाभाडे काढले गेले. विशेष करून सेना व भुजबळ यांच्यातील ‘सख्य’ पाहता, सेनेच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे एकामागोमाग एकेक प्रकरणे उघड करण्यात आले, पाच मंत्र्यांना घरी पाठविण्याची वे ...
देवगाव : परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे. पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशिर होत असल्यामुळे व सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहे. ...
देवगाव : परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे. पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशिर होत असल्यामुळे व सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहे. ...
लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक असलेल्या रकीबे परिवाराच्या सुमारे पंचेचाळीस एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बागेतील तयार होत असलेली द्राक्षे झाडावरच सडून गेली असून बागेतच उग्र वास येत आहे. ...
देवगाव : परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मानोरी येथील राजेंद्र माधव लोहारकर यांच्या घराची भिंत कोसळून कलावती माधव लोहारकर (७५) यांचा मृत्यू झाला. यावेळी चौघांच्या अंगावर घराची मातीची भिंत कोसळली. यात अलका राजेंद्र लोहारकर (४९), शुभांगी अनिल लोहारकर ...
राज्यमंत्री दादा भुसे व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मविप्रचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्यात काट्याची लढत झाली. ‘दादा’ विरुद्ध ‘दादा’ यांच्यात झालेल्या लढतीत अखेर एका दादाला पराभवाला सामोरे जावे लागले. ...