जिल्हा बॅँकेच्या कर्ज वसुलीला गेल्या तीन वर्षांपासूून दृष्ट लागली आहे. यास शासनाचे धोरण कारणीभूत ठरले असून, सन २०१५-१६ मध्ये जिल्हा बॅँकेने पीककर्जापोटी शेतकऱ्यांना १७२० कोटी रुपयांचे वाटप केलेले असताना राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती व ...
आयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशिद या संवेदनशिल विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा पुढील काही दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व पोलीस अधीक्षक ...
विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या आणि अल्युमिनियमच्या पट्या भुरट्या चोरट्यांनी चोरून नेल्याने इंदिरानगर परिसरातील श्रद्धा विहार कॉलनी व पांडवनगरी भागातील परिसरातील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुमारे बारा तास अंधारात राहावे लागले. त्यामुळे परिसरातील ...
नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे. ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे कांद्यासोबत भेळ भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी ४० गोणी कांदा चोरून नेला, त्यामुळे शेतकऱ्याला सुमारे एक लाख २५ हजार रूपयांचा फटका बसला. ...
पांडाणे : अतिवृष्टीमुळे दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील मोहन दौलत बहिरम यांच्या दोन एकरमधील सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहे. ...
सिन्नर : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परतीचा पावासामुळे पिंकांचे नुकसान झाल्याने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच पीकपाहणी न करता शेतकऱ्यांना सरसकट प्रती एकर एक लाख रु पये नुकसान भरपाई देऊन सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्या ...