ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ...
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील नागरीवस्तीत बिबट्याची दहशत वाढली असून, येथील शेतकरी लालू रंभाजी गुळवे यांच्या घराजवळ बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला करत त्यास ठार करल्याची घटना गुरु वारी घडली. ...
दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ...
पिंपळगाव बसवंत (गणेश शेवरे) : शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अनेक जनावरांच्या पायांची खुरे वाढल्याने त्यांना चालतांना वेदनादायी प्रवास करत अन्न-पाणी शोधावे लागत असून, ‘मुक्या हुंदक्याचे चालणे कुणाला कळणार’, असा प्रश्न ...
लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. ...