नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मनमाड : दिवसेंदिवस शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यातच भरधाव वेगात येणाºया वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ...
नाशिक : राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी ४ रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. ...
दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना नेहमीच पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने दरेगाव येथे अधिक पाण्याची टंचाई निर्मा ...
पेठ : मे महिन्याने मध्यान्ह गाठल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबर पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पेठ तालुक्यातील ७३ गावे व ३० वाड्या अशा १०३ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. सात गावे व दोन वाड्यांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठ ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांचे निवड वेतनश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्ताव सर्व शिक्षकांनी पूर्तता करून दिलेले असतानाही इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व चटोपाध्याय ...
येवला : जिल्ह्यात मालेगावपाठोपाठ येवल्यातही रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनासह येवलेकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, ३२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी टप्प्याटप्प्याने २९ रुग्ण औषधोपचाराने कोरोनामुक्त झाल्याने आता येवल्यातील रुग्णसंख्या अवघी चार र ...