राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दि. २१ ते २७ एप्रिल दरम्यान होणारा चैत्राेत्सवही रद्द होण्याची शक्यता ...
काेरोना बळींनी पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६८२ वर पोहोचली आहे. ...
जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाल्यापासून नोव्हेंबर ते एप्रिल या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. कोरोनामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ...
शहरातील घोटी- सिन्नर चौफुलीवर मुंबई महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीस ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात यात मोटारसायकलवरील युवक जागीच ठार झाला, तर अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कळवणकर हादरले आहे. या पार्श्वभूमीवर बंदमुळे ओस पडलेले रस्ते, निर्मनुष्य चौक, कुलूपबंद दुकाने, शटरडाऊन बाजारपेठ अशा वातावरणात रविवार बंदला कळवण शहरात व तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकच नव्हे, तर ...
एप्रिल, मे महिना म्हटला की, मोठ्या प्रमाणात लगीनसराईची घाई असते. साखरपुडा, लग्नाचा बस्ता बांधणे, सोने खरेदी असे अनेक कार्यक्रम सुरू असतात; पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लगीनसराई मात्र थंडावली असून, मोठी उलाढाल होणाऱ्या कापड बाजारपेठांंसह रस्ते, ...