कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलि ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोर ...
कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच जिल्हा बंदीचे आदेशही लागू केले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेसह ठाणे, प ...
येवला तालुक्यातील कोळम खुर्द येथील युवा पोलीस पाटील गणेश विलास भांडे (३७) यांचा डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून जन्मदात्या पित्यानेच जमिनीच्या वादातून खून केला आहे. ...
जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांत मोठ्या अर्थात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या दरात सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. खासगी हॉस्पिटल्सना जे ऑक्सिजन सिलिंडर यापूर्वी १० ते ११ हजार रुपये दराने मिळत होते ते काही दि ...
जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ...