वीस लक्ष लिटर पाण्याचा नवीन जलकुंभ होऊनही वासननगरमधील पाण्याची समस्या सुटत नसून उलट समस्या अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व बेफिकीर वृत्तीमुळे आणि लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी वाढली असल्याचे नागर ...
मनपा प्रभाग क्रमांक ३ मधील साईनगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अनधिकृत मोबाइल टॉवरचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.२९) दुपारी बंद पाडले. या अनधिकृत टॉवरबाबत प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी कळविल्यानंतर सदर टॉवरचे साहित्य ...
शहरातील काही वृक्ष धोकादायक असल्याचे सांगत ते तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवले जातात; परंतु बºयाचदा पाहणीदरम्यान सदर वृक्ष धोकादायक नसल्याचे आढळून येते. त्यामुळे, यापुढे धोकादायक वृक्षांसंदर्भात पाहणी अहवा ...