गेल्या काही महिन्यांत नाशिक शहरात केवळ नकारात्मक कामे होत असल्याच्या नगरसेवकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चार महिन्यांत तब्बल ४२ कोटी रुपयांची भांडवली कामे केल्याचा दावा करणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...
महाकवी कालिदास कलामंदिरचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याचे खासगीकरण करण्याचा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव असून त्यामुळे सांस्कृतिक वातावरण जाऊन त्याऐवजी व्यावसायिकीकरण होणार असल्याने त्यास कलावंतांनी विरोध सुरू केला आहे. ...
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांनंतर जबाबदारीतही काही प्रमाणात बदल करण्यात आले असून, पूर्वीच्या उपआयुक्तांच्या बदलीमुळे त्यांच्याकडील जबाबदारीचे विभाजन करतानाच अतिरिक्त आयुक्त (सेवा) ही जबाबदारी आयुक्तांनी आपल्या शिरावर घेतली आहे. ...
वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयाला लोकार्पणाची प्रतीक्षा असून, सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळेत नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे. मनपा प्रशासन रुग्णालय लोकार्पण करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. ...
अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर मंगळवारी (दि. १९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ओव्हरलोडेड घंटागाडी उलटल्याची घटना घडली. सुदैवाने त्यामध्ये कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, ओला आणि सुका कचरा विलगीकरणामुळे ओल्या कचऱ्याच्या वजनामुळे गाडी ए ...
हिरावाडी परिसरातील अयोध्यानगरी, भार्गवराम, अभिराम तसेच लोकाभिराम या शासकीय योजनेतून उभारलेल्या वसाहतीतील काही नागरिकांनी मनपाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बंगल्याभोवती वाढीव संरक्षित कुंपण घालून, तर कोणी मजल्यावर मजले चढवून पक्के बांधकाम केल्य ...
: महापालिकेच्या उद्यानात असलेल्या वॉचमन आणि माळी क्वॉर्टरमध्ये चक्क खासगी व्यक्ती वास्तव्य करत असल्याचा प्रकार उघड झाला असून, प्रशासनाने यानंतर तीन जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...
नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामुहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसीत होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अंमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले. ...