लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिका कर्मचाऱ्यांना अखेरीस सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महासभेत विनाचर्चा मंजूर झाला आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी त्याबाबतचा प्रस्ताव महापौरांनी चर्चेविनाच मंजूर झाला आहे. ...
उत्तम हवापाणी म्हणून किंवा सध्याच्या वापरात असलेल्या लाइव्हलीहुड मनल्या जाणाऱ्या नाशिक शहरात आता प्रदूषण वाढू लागले आहे. शहरातील सर्व नद्या प्रदूषणमुक्तअसल्या तरी अकरा नैसर्गिक नाले प्रदूषण असल्याचा निष्कर्ष निघाल्याने त्याविषयी शंका -कुशंका निर्माण ...
पुणे येथील महापालिकेचा निर्णय आणि गुजरातमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तीन मॉल्सचालकांना विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सोमवारी (दि.१९) अंतिमत: दिले आहेत. तिन्ही मॉल्सचालकांनी यापूर्वी महापालिकेच्या नोटिसींवर आक्षेप घेतल्य ...
२०१४-१५ कुंभमेळा संपला आणि आता चार वर्षे संपली, परंतु प्रशासनाचे ठेकेदारांवरील ममत्व सुरूच असून, विविध कामांसाठी ज्यादा निविदांपोटी तब्बल १७ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला. त्यामुळे शासनाकडून आलेला निधी वाचवून कमी पैशात कुं ...
आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. ...
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्रीश्री रविशंकर दिव्य या १०० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ...
प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक कंटेनर वापरण्यास बंदी असली तरी नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे दुकानात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आणि स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न चांगलाच गाजला. रस्त्यांच्या बांधणीनंतर तीन वर्षांच्या आत खड्डे पडले असतील अशा रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आणि दोन दिवस ...