लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
शहर बससेवा कुणी चालवावी याबाबत राज्य परिवहन महामंडळ आणि महापालिका ऐकमेकांकडे बोट दाखवत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत नाशिक महापालिकेनेच बससेवा चालवावी, असे निर्देश दिले होते. त्यांच्या या प्रोजेक्टला मूर्त स्वरूप लाभले असून, स्थाय ...
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे काम हे फक्त सीबीएस परिसरातच दिसून येत आहे मात्र इतर भागांतील रत्यांवर खड्डे बघावयास मिळतात. त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात स्वता: शहरभर फिरत सुमारे १३ हजार ७२१ खड्यांचे मोजमाप ...
गावठाण भागाच्या पुनर्विकास करण्यासाठी महापलिकेच्या वतीने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांड ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे. ...
अधिकारी सांगितलेले कामे करीत नसून त्यांच्या मनमानी कारभाराबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, यापुढील काळात लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे न करणाºया कामचुकार अधिकाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नसल्याचा इशारा प्रभाग सभापती दीपक दातीर ...
‘उड्डाणपुलाखाली थाटला व्यवसाय’ या लोकमत वृत्ताची दखल घेत पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून गजरे विक्रेत्यांना हटविले. या कारवाईमुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलसमोरील समांतररोड, कोणार्कनगर, वृंदावननगर परिसरात आठवडे बाजारामुळे कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. आठवडे बाजार आटोपल्यानंतर कचरा उचलला जात नाही, त्यामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरते, शिवाय डासांचे प्रमाणदेखील वा ...