मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. ...
गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धान्य वितरणप्रणालीत कोणतीही त्रुटी राहू नये या पार्श्वभूमीवर रेशनदुकानदार संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दि. १० तारखेपूर्वी केंद्रीय अन्न व पुरवठामंत्र्यांसोबत चर्चा होणार अस ...
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना नाशिकमधील औद्योगिक क ...
महानगरपालिका प्रशासनाने सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय हटविण्यासाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिक संतप्त झाले असून, त्यांनी शनिवारी (दि. २४) इदगाह मैदान ते डॉ. बाब ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडी घेणाऱ्या जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी आणखी तीन हजार मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. ...
गंगापूररोड व आनंदवली भागातील बंगल्यांमध्ये धुणेभांडी घरकाम, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आनंदवली, बजरंगनगर व शिवनगर भागातील नागरिकांचे महापुरामुळे जगणे मुश्कील करून टाकले. त्यांच्या घरांची पडझड झाली, पत्रे उडाले, घरांतील संसार गोदावर ...