खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...
Success Story : एकीकडे मुलगी जगाचा मुकुट जिंकला होता, तर दुसरीकडे आई मात्र शेतात घाम गाळत होती. दिव्यांगत्वावर मात करून गाठलेली ही उंची आणि आईने दिलेला बळाचा धडा ही कहाणी प्रत्येकाला थक्क करून सोडते. (Success Story) ...