माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी असलेल्या तीन कलशांचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. पक्षासाठी आदर्श असलेल्या नेत्याच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना उपराजधानीतील कार्यकर्ते गहिवरले होते. हा आमच्यासाठी प्रेरणाकलशच असल्याची भावना याव ...
पंच महाभूतातील पाणी हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. मानवाच्या निर्मितीत पाण्याचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे. या सृष्टीवरील प्रत्येक जीवाला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक धर्मग्रंथात पाण्याचा विशेष उल्लेख केला आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेल ...
रहदारीचा अडथळा दूर व्हावा, यासाठी पारडी उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाच्या कामामुळे सुविधा तर दूरच नागरिक त्रस्त आहेत. पारडी चौकात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. औपचारिकता म्हणून काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु दोन दिवस ...
स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’असलेली ग्रीन बससेवा गेल्या १० दिवसापासून बंद केली आहे. गडकरी यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेऊ न स्कॅनिया कंपनीच्या प्रतिनिधींना बससेवा पूर्ववत सुरू करण्यास सांगितले होत ...
भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर ...
संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंग ...
मानकापूर आरओबीचे बांधकाम वेळेपूर्वीच पूर्ण करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) रेसिडेन्सी रोड उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचा दावा करीत आहे. पण हे बांधकाम चार महिने रखडले होते. ...
यावर्षी तामिळनाडू राज्यात रताळीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साबुदाणा स्वस्त आहे. गेल्यावर्षीच्या ८० रुपयांच्या तुलनेत यंदा उच्च प्रतिच्या साबुदाण्याचे भाव ठोकमध्य ५० ते ५३ रुपयांवर तर रिटेलमध्ये प्रति किलो ६० रुपयांपर्यंत व ...