‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी झाला. यातील एक मध्य प्रदेशातील आहे तर दुसरा रुग्ण भंडाऱ्यातील होता. धक्कादायक म्हणजे, आज ११ नव्या रुग्णांची भर पड ...
शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी चार आॅपरेटरची नियुक्ती करून त्यांच्यावर परिवहन सेवेची जबाबदारी सोपविली. परंतु यातील ग्रीन बस सेवा मागील काही दिवसापासून बंद आहे. रेड बस आॅपरेटरला वेळ ...
अतिशय कठीण क्षेत्र असलेल्या विधी पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम आवश्यक आहे, असे मत विधी पत्रकारितेतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व अजित गोगटे यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले. ...
धर्मार्थ (चॅरिटेबल) संस्थांना आयकराचे नियम लागू असल्याची माहिती चॅरिटेबल संस्थांसंबंधित आयकर कायद्यावरील चर्चासत्रात आयकर विभागाचे सहआयुक्त नाहक यांनी दिली. ...
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. १ ते ३१ आॅगस्टपर्यंत हा सर्वेक्षणाचा कालावधी असून, २९ आॅगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातून केवळ ७८०० नागरिकांनीच स्वच्छ सर्वेक्षणात आपले मत नोंदविले आहे. तुलन ...
जेव्हापासून बुद्ध आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुद्ध धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्ती लढ्यासाठी आयुष्याच ...
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३० एकर परिसरात ३५८८.९७ कोटींचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आ ...
एकेकाळी नागपूर शहर रस्ते, स्वच्छता व हिरवळीच्या बाबतीत देशभरातील ‘टॉप टेन’ शहरात होते. इंदूरचे शिष्टमंडळ नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. नागपूर मॉडेलची देशभरात चर्चा होती. आज परिस्थिती बदलली आहे. नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत ५५ व्या क्रमांकावर आहे ...