साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत चालविल्या जाणाऱ्या योजना गेल्या चार वर्षांपासून जवळपास बंद पडल्या आहेत. परिणामी मातंग समाजातील विद्यार्थी व समाजबांधवांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे हा विभागच धूळखात बसला असून म ...
दलित शब्दाबाबत न्यायालयानेही तोच म्हणजे 1980 साली सर्वानुमते झालेला निर्णय मान्य केला आहे. दलित हा शब्द वापरायचाच नाही असे सक्तीचे नाही. कारण, काही ठिकाणी दलित शब्द वापरणे आवश्यक असते, ...
सरकारी रेकॉर्डनुसार नागपूर जिल्हा २० वर्षापूर्वी साक्षर झाला आहे. परंतु राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला विभाग अजूनही निरंतर सुरू आहे. कालांतराने या विभागाचे नाव बदलून निरंतर शिक्षण विभाग केले आहे. नागपूर जिल्हा साक्षरता यादीत आला ...
तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचे ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी केले. ...
विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शैक्षणिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव देणे आवश्यक आहे. तंत्रशिक्षण विभागात प्रात्यक्षिक ज्ञानातून कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विविध कंपन्यांशी करण्यात आलेले शैक्षणिक सामंजस्य करार (एमओयु) फायदेशीर ठरणार असल्याचे ...
वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील आणि रिटेल व्यवसायात विदेशी गुंतवणुकीला विरोध करीत कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २८ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. देशातील लहानमोठ्या सर्व बाजारपेठा या दिवशी बंद राहणार आहे. देशातील जवळपास सात कोटी व्यावसायि ...
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत् ...
शहरातील चार मोठ्या व्यापाऱ्यांनी दिवाळे काढल्याने व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची देणी आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी कर्ज देणाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. लोकमतकडे या सर्व व्यापाऱ्यांची नावे आहेत. परंतु ...