महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार ऋषीकपूर या दोन अभिनेत्यांनी सिनेप्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नशीब, अमर अकबर अॅन्थोनी, कभी कभी, कुली, अजुबा अशा अनेक चित्रपटांमधून या ...
गीतसंगीताचा आस्वाद रसिकांसाठी आनंद देणारा असतो. कधी तो कडाक्याच्या थंडीत ऊब देणारा तर कधी तापणाऱ्या उन्हात गार हवेची झुळुक असल्याचे जाणवते. सध्याच्या होरपळणाऱ्या उन्हात असाच काहीसा स्वरांचा गारवा रसिकांनी ‘सुनहरे नगमे’ या कार्यक्रमातून अनुभवला. ...
मुंबईच्या मायानगरीपासून दूर असलेल्या यवतमाळनगरीतही कलावंतांची खाण आहे. येथील एका कलासक्त तरुणाने ख्यातनाम संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि बिगबजेट मराठी सिनेमाला पार्श्वसंगीतही दिले आहे. ...
उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली ...
सलग सत्तावीस मासिक सभा सायंकालीन सत्रात पार पडल्यानंतर येथील कानसेन रसिकांच्या आग्रहास्तव गंधर्व फाऊंडेशनने आशिये येथे प्रथमच सकाळच्या प्रहरी गंधर्व संगीत सभा आयोजिण्याचे धाडस केले होते. त्याला रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
भक्ति संगीतापासून सुरु झालेल्या गीतमैफिलीत चित्रपटसंगीत, गझलांची रंग भरले. सूरज्योत्स्ना या सांगीतिक कार्यक्रमात सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुरांची पर्वणी रसिकांना मिळाली. ...