शास्त्रीय संगीत हा संगीत कलेचा पाया आहे व त्यातूनच सशक्त कलावंत घडविला जाऊ शकतो. त्यामुळे मुलांमध्ये शास्त्रीय संगीत रुजावे, हा उद्देश ठेवून सुरू झालेल्या जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीने खऱ्या अर्थाने कलावंतांच्या प्रतिभांना पंख दिले आहे. ...
काहिसा हळुवार पण तेवढाच श्रवणीय आणि मखमली स्वरांचा जादूगार म्हणजे गायक डॉ. येसूदास. येसूदास म्हटले की, ‘सुनैना..., गोरी तेरा गाव बडा प्यारा..., तेरे आने से सज गयी हमरी...’ अशी कर्णमधूर गाणी सहज ओठांवर येतात. त्यांच्या स्वरातील ही गाणी भावनांना हात घा ...
स्वत:च्या आयुष्याशी बोलताना, काहीतरी गुणगुणताना सुवर्ण काळातील संवेदनशील गाणी सहजच ओठांवर येतात. ‘काहीं दूर जब दिन ढल जाये..., कईं बार युंही देखा है..., जब कोई बात बिगड जाये...’ अशी काही मर्मस्पर्शी गीते आयुष्याचा अर्थ उलगडणारी वाटतात. अशी भावस्पर्शी ...
आजही सोलापुरात शात्रीय संगीताला फारसे चांगले दिवस नाहीयेत ,फार कमी प्रमाणात शास्त्रीय संगीत ऐकू येतंय ,‘गायक फार झाले ,सूर ऐकू येईना’ अशी काहीशी परिस्थिती आहे. ...
हिंदी सिनेमा संगीताच्या सुवर्ण काळातील सदाबहार गाणी आजही मनाला प्रसन्न करतात. रेडिओवर प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम अशा कर्णमधूर गीतांना रसिकांपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम ठरले होते. त्या सुवर्ण काळातील आठवणी ताज्या करणाऱ्या बिन ...