सातारा पालिकेतील सत्ताधारी शहर सफाईच्या ठेक्यातून जनतेच्या पैशांची नासाडी करत आहेत. शहर स्वच्छतेच्या नावाखाली साताऱ्यात पालिकेची तिजोरी साफ करण्याचा उद्योग सातारा विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे, असा गंभीर आरोप नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आ ...
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण करण्यास मनपाच्यावतीने सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील तरोडा झोनमध्ये या सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले असून लवकरच संपूर्ण मनपा हद्दीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले. ...
घनकचरा व्यवस्थापनामध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने ५ लिव्हस मिळवून देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्र दिल्ली (सीएसई) यांच्यावतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
सतत गैरहजर राहणाऱ्या व कामचुकार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन व बडतर्फ करण्याच्या कारवाईचा धडाका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सुरू ठेवला आहे. चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, त्यांना नोटीस देण्यात आली. ...
येथील भाजीमंडईतील गालेलिलावाची मागील १७ ते १८ वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया अखेर ८ जून रोजी पूर्ण झाली. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखालील लिलावात १३ गाळ्यांतून पालिकेला २४ लाख ७४ हजार रुपयांची अनामत जमा झाली आहे. ...
महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ येथे गांधीनगरमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत पात्र नसलेल्या एका ठेकेदारास पात्र ठरविल्याचा प्रकार पुढे आला आहे. ...
जालना नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर रूजू झाल्या नंतर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. असे असतानाच त्यांच्या कार्यकाळात कामांना तांत्रिक तसेच वित्तीय मंजूरी देताना त्यांनी निकष डावूलन ते केल्याची तक्रार थेट विभागिय आयुक्तांकडे का ...