विहिरीतील गाळ काढताना जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकाद्वारे दोन कोटींचे मल्टियूटिलिटी वाहन खरेदी करण्यात आले. तथापि, शहराची पाणीपातळी खोल गेल्याने आता विहिरींतील गाळ काढण्यासाठी महापालिकाद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक कॅरीबॅग विकण्यास सक्त बंदी आहे. मात्र, बीड शहरात सर्वत्र खुलेआम प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. ...
नगर परिषदेत केंद्राच्या हरितपट्टा योजनेतून तब्बल २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. चार कोटी २५ लाख रुपये या उद्यानावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचे काम अतिशय थातूरमातूर सुरू आहे. हरितपट्ट्यालाच वाळवी लागल्याचे चित्र द ...
कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपआपल्या प्रभागामध्ये टीम प्रमुख म्हणून काम करण्याचे असून, प्रत्येकाने त्यांच्या प्रभागातील नागरिक, बचत गट, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने तसेच जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नो ...
कोळंब पुलावरील वाहतुकीच्या विषयावरून स्वाभिमान व शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार जुंपली. कोळंब पूल दुरुस्तीसह घरबांधणीची परवानगी ग्रामपंचायतीमार्फत मिळणार असल्याचे निवडणुकीपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मात्र, अद्याप ग्रामपंचायतीकडून अशी प ...
कणकवलीत चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. धुळीच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य लोक आजारी पडू लागले आहेत. गांगो मंदिरासमोर अंडरपास न झाल्यास फार वेगळे परिणाम होतील. गोड बोलून लोकांच्या जमिनी घेईपर्यंत शांत ...
महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक झाली. यामुळे येथील कारभार चव्हाट्यावर आला आहे. आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने मिरज कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र कारभार आहे. महापालिकेत समावेशानंतर मिरजेच्या विकासाच ...
सांगली महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगाव ...