वैभववाडी शहरात टपऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, या मुद्यावर नगरपंचायत सभेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढविला. जप्त केलेले स्टॉल्स नगरपंचायतीच्या आवारातून उचलून नेले जातात. तरी प्रशासन कारवाई का करीत नाही? असा सवाल सत्ताधारी नगर ...
‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात (बजेट) धरण्यात आलेल्या विकास निधीत सत्तारूढ गटाने मोठ्या प्रमाणात बदल केले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी ...
शहराच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत हॅड्रोलिक टेस्टींगचे काम प्रगतीपथावर असून, ही योजना आॅगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे मनपाने नियोजन केले आहे़, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न ...
महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात धरण्यात आलेल्या विकास निधीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत सत्तारूढ गटाने केलेल्या या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभे ...
शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडल्यामुळे सोमवारी बोलाविलेल्या आढावा बैठकीत नगरसेवकांच्या संतापाचा पारा चढला. महापालिका, जीवन प्राधिकरण तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधींची या बैठकीत नगरसेवकांनी चांगलीच ...
काही नगरसेवक, राजकीय पुढारी खोके संस्कृतीला खतपाणी घालत असल्याचा आरोप रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या सभेत करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे हटावच्या चेंडूची संबंधितांकडून टोलवाटोलवी सुरूच आहे. नगराध्यक्ष व प्रशासन राजकीय दबाव झुगार ...