नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोल्हापूर हे राज्यात सर्वांत पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून कुठेही प्लास्टिक दिसणार नाही, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोडणी प्रक्रियेबाबत महानगरपालिकेने लवचिक भूमिका घेतली असून, आता नागरिकांकडून २ हजार रुपये अनामत रक्कम, नळ जोडणी देण्यास २०० रुपये व रस्ता दुरुस्तीचे १५०० रुपये एवढीच रक्कम महानगरपालिका घेणार असून, यासाठी लागणारे स ...
सातारा पालिकेच्यावतीने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दुकाने, टपऱ्या, गुऱ्हाळघरे तसेच इतर अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. या कारवाईच्या धास्तीने काही विक्रेत्य ...
शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक विक्रेत्यांची झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे एकाही विके्रत्याकडे प्लास्टिक आढळून आले नाही.महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू झाल्यापासूनच डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिल ...
पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पदावरून महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रदूषणमुक्तीबाबत मार्गदर्शन करीत होते, याचवेळी उपस्थितांना प्लास्टिक कपांतून चहा देण्याचे काम सुरू होते. हे दृश्य पाहताच आयुक्त डॉ. कलशेट्टी कडाडले. त्यांनी, ‘फे ...
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरामध्ये रविवारी राबविलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये सहा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचा हा ४२ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचा सहभाग होता. ...
शहरातील गोळा होणारा कचरा साठविण्यासाठी बोरगाव (मेघे) लगतच्या इंझापूर शिवारात पालिकेचा कचरा डेपो आहे. येथे पालिकेने जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला. सध्या हा प्रकल्प निविदाप्रक्रियेतून कंत्राटदाराला दिला असून या प्रकल्पा ...