मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार जान महंमद हा दहशतवादी निघाल्याने महाराष्ट्र एटीएस जागी झाली. तेव्हापासून एटीएसन ...
देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. या कटात पकडला गेलेला एक अतिरेकी हा मुंबईच्या धारावी येथे राहणारा होता. ...
तुम्ही आता पर्यंत खूप साऱ्या प्रकारचं पापड खाल्ले असतील पण तुम्हाला खिचिया पापड बद्दल माहिती आहे का? नसेल माहित तर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही घेऊन आलो आहे मुंबईतले फेमस खिचिया पापड ...
मुंबईतील पूर्वीचे गिरणगावातील म्हणजेच आताचे लाल।बाग परळ येथील, परिस्थिती मांडणाऱ्या आहेत. पूर्वीचे गिरणगाव आता अनुभवायला मिळत नाही...मात्र पूर्वीचे लालबाग परळ आम्ही तुम्हाला दाखवणारा आहोत...सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे, याच काळात गिरणगाव कस होतं. ...