मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अभिनयाची सुरुवात, दिलीप कुमार असे नामांतर, अमिताभ बच्चन, मधुबाला, सायरा बानो यांसह जेआरडी टाटा यांच्यापर्यंतच्या अनेक किस्स्यांना दिलीप कुमार यानी आपल्या बायोग्राफी पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. ...
मुंबई पोलीस दलाची मान नक्कीच या महिला पोलीस नाईकच्या कर्तृत्वाने उंचवेल. असे बरेच पोलीस आहेत, जे आपल्या कर्तव्याच्या अलीकडे जातात आणि सामाजिक भान राखून लोकांना मदत करतात. माणुसकीचे एक अद्भुत उदाहरण मुंबई पोलीस दलातील एक महिला पोलीस आहे. ...
"आम्ही आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानतो. आमच्या प्रमाणेच, आमच्या हितचिंतकांनीही या घटस्फोटाकडे सहजीवनाचा शेवट झाला अशा अर्थाने पाहू नये. ही एक नवीन सुरुवात आहे असाच अर्थ घ्यावा.", असे संयुक्त निवेद ...