मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
टाटा समूह (Tata Group) सातत्याने आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. याअंतर्गत टाटाने अनेक कंपन्यांना खरेदी केले आहे. यातच आता टाटा आणखी एका मोठ्या कंपनीला विकत घेत आहे. ...
युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते. ...
शाहरुखची पत्नी गौरी खान हिनेही मन्नत बंगल्याबाहेर उभे राहून पोज दिली आहे. गौरीचा मन्नत बाहेरील फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून नेटीझन्से भन्नाट कमेंट दिल्या आहेत. ...
संयुक्त महाराष्ट्रासाठी उभारलेल्या लढ्यात १०७ जणांनी आपलं बलिदान दिलं. त्यामुळे, मराठी माणसांचं मुंबईसह महाराष्ट्राचं स्वप्न सत्यात उतरलं आणि १ मे १०६० रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण झालं. ...
राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष राजकारणी मानले जातात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची, कार्यक्षमतेची आणि निर्णयप्रक्रियेची नेहमीच चर्चाही होत असते. त्यामुळेच, ते लहानपणापासूनच हुशार आहेत की राजकारणात आल्यानंतर परिस्थितीनु ...