मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महाराष्ट्र सरकारने नुकतेच उद्योगरत्न पुरस्कार देऊन रतन टाटा यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर, राज्यपाल रमेश बैस यांनीही रतन टाटांच्या कार्याचं कौतुक केलंय. ...
Vande Bharat Express Sleeper Train: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे स्लीपर व्हर्जन लवकरच येणार असून, मुंबई-दिल्ली मार्गावर पहिली ट्रेन चालवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...
मुंबईत आलेला माणूस मुंबईच्या प्रेमात पडतो, मुंबईच्या भव्य-दिव्य इमारती, अथांग समुद्र, लोकलची गर्दी, स्ट्रीट फूडचा खमंग स्वाद आणि खरेदीसाठी लागलेला बाजार ...
१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत. ...